*✍ शशिच्या लेखनीतुन...*
आज एखादी गोष्ट हातुन निसटली म्हणुन वाईट वाटु देऊ नका, कदाचित उद्या काही अप्रतिम मिळणार असेल म्हणुन आज हे चांगलं तुमच्या हातुन गेलं आहे......
-------------------------------------
आज नियतिनं काही दिलं नाही म्हणजे तुम्ही त्या लायकीचे नाही असं नाही कदाचित तुमची लायकी त्यापेक्षा जास्त असेल म्हणुन तुम्हाला ती साधी गोष्ट मिळाली नाही...
-------------------------------------
माणुस कालही तोच होता आजही तोच आहे , आपल्या गरजा बदलल्या की आपलं त्याच्याविषयीचं मत बदलतं.... खरच माणसाची भुक बदलली की भुमिका बदलते....
--------------------------------------
एखाद्या बद्दल चांगलं वा वाईट मत बनवण्या अगोदर त्या पुर्णपणे समजुन घ्या... केवळ तुमच्या उपयोगितेवर एखाद्याला चांगलं वा वाईट घोषित करु नका...
--------------------------------------
माणुस सिंहासनावर बसला काय किंवा जमिनीवर त्याच्या विचारांनी आकाश भेदलं पाहिजे... नाहीतर केवळ तुमच्या पदाशी प्रेम करणारेच तुम्हाला जास्त भेटतील ... विचारांशी ईमान राखणारे नाही....
------------------------------------
एखादी गोष्ट दिसते तितकी सोपी नसते अन् वाटते तितकी अवघडही.... ती कशी आहे ते अनुभवातुनच कळते...
-------------------------------------
तुमच्या असण्याने फरक नाही पडला तरी नसण्याने माञ नक्कीच फरक पडायला हवा...
-------------------------------------
वस्तु असो अथवा व्यक्ति किंमत गरज पडल्यावरच कळते...
-------------------------------------
जे समजायला अवघड जातं ना ... तेच अर्थपूर्ण असतं मग ते पुस्तक असो किंवा मस्तक....
-------------------------------------
एखाद्या लेखकाची वाक्ये समजायला जेवढा वेळ लागतो ना त्यापेक्षा जास्त वेळ विचार करुन त्यानं ती मांडलेली असतात......
*# असच काहितरी ......*
*# शशिच्या मनातले.....*
आज एखादी गोष्ट हातुन निसटली म्हणुन वाईट वाटु देऊ नका, कदाचित उद्या काही अप्रतिम मिळणार असेल म्हणुन आज हे चांगलं तुमच्या हातुन गेलं आहे......
-------------------------------------
आज नियतिनं काही दिलं नाही म्हणजे तुम्ही त्या लायकीचे नाही असं नाही कदाचित तुमची लायकी त्यापेक्षा जास्त असेल म्हणुन तुम्हाला ती साधी गोष्ट मिळाली नाही...
-------------------------------------
माणुस कालही तोच होता आजही तोच आहे , आपल्या गरजा बदलल्या की आपलं त्याच्याविषयीचं मत बदलतं.... खरच माणसाची भुक बदलली की भुमिका बदलते....
--------------------------------------
एखाद्या बद्दल चांगलं वा वाईट मत बनवण्या अगोदर त्या पुर्णपणे समजुन घ्या... केवळ तुमच्या उपयोगितेवर एखाद्याला चांगलं वा वाईट घोषित करु नका...
--------------------------------------
माणुस सिंहासनावर बसला काय किंवा जमिनीवर त्याच्या विचारांनी आकाश भेदलं पाहिजे... नाहीतर केवळ तुमच्या पदाशी प्रेम करणारेच तुम्हाला जास्त भेटतील ... विचारांशी ईमान राखणारे नाही....
------------------------------------
एखादी गोष्ट दिसते तितकी सोपी नसते अन् वाटते तितकी अवघडही.... ती कशी आहे ते अनुभवातुनच कळते...
-------------------------------------
तुमच्या असण्याने फरक नाही पडला तरी नसण्याने माञ नक्कीच फरक पडायला हवा...
-------------------------------------
वस्तु असो अथवा व्यक्ति किंमत गरज पडल्यावरच कळते...
-------------------------------------
जे समजायला अवघड जातं ना ... तेच अर्थपूर्ण असतं मग ते पुस्तक असो किंवा मस्तक....
-------------------------------------
एखाद्या लेखकाची वाक्ये समजायला जेवढा वेळ लागतो ना त्यापेक्षा जास्त वेळ विचार करुन त्यानं ती मांडलेली असतात......
*# असच काहितरी ......*
*# शशिच्या मनातले.....*
No comments:
Post a Comment