आयुष्य सारेच जगतात अन् मरतातही सारेच पण जी माणसं लोकांच्या मनात घर करतात ती माणसं मातीत मिसळली तरी कायम स्मृतित राहतात...
ज्या माणसांचा आयुष्याचा सारा पट फक्त स्वतःसाठी धडपड करण्यातच जातो ती माणसं विस्मृतीतही पटकनच जातात...पण जी माणसं ललाटाबाहेरच खेचुन आणुन आयुष्याच्या लाटांवर स्वार होतात तीच माणसं स्मृतिपटलावर कायमचा ठसा उमटवतात..
*#असच काहितरी ......*
*#शशिच्या मनातले....*
*✍शशि.....*
*www.shashichyamanatale.blogspot.com*
ज्या माणसांचा आयुष्याचा सारा पट फक्त स्वतःसाठी धडपड करण्यातच जातो ती माणसं विस्मृतीतही पटकनच जातात...पण जी माणसं ललाटाबाहेरच खेचुन आणुन आयुष्याच्या लाटांवर स्वार होतात तीच माणसं स्मृतिपटलावर कायमचा ठसा उमटवतात..
*#असच काहितरी ......*
*#शशिच्या मनातले....*
*✍शशि.....*
*www.shashichyamanatale.blogspot.com*
No comments:
Post a Comment